नाशिक : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे़ यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने महासंघाच्या किमान पन्नास टक्के मागण्या मान्य केल्यास आ ...
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार अंशदायी निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या अंशदानाच्या सममूल्य रक्कम शासनाचा हिस्सा ... ...
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने त्यांच्या काही मागण्यांच्या अनुषंगाने १२ वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. सदर संघटनेसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करुन, या संघटनेच्या खालील मागण्या मान्यकरण्यात आल्याच ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार वाटप करण्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ४० वर्षे विनातक्रार करीत असलेले काम अचानक बंद करून ही मक्तेदारी ठाणे जनता सहकारी बँकेस (टीजेएसबी) देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार टाकला आहे. तो आठव्या दिवशीही कायम राहिला. या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या सुमारे साडेसात लाख उ ...
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याकरिता कच्चा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यातील काही अटी, नियम हे क्लिष्ठ, जाचक, अन्यायकारक आहेत. ...
शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे बारावीचे पाचहून अधिक पेपर झाले, तरी अद्यापही उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज सुरू झालेले नाही. ...