माणसाला कितीही मिळाले तरी ते कमीच पडते असे म्हणतात. जि. प. शिक्षकांच्या बाबतीत ते एकदम खरे ठरतात. दिवाळीसाठी १३ दिवसांची घसघशीत सुटी मिळाल्यावरही गुरुजी नाखूशच आहेत. ...
भारतीय शिक्षण मंडळ आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड परिसरातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ...
शासनाने अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्राध्यापकांना पूर्णवेळ राबवून घेऊन त्यांना किमान वेतनही न देणा-या विनाअनुदानित महाविद्यालयांकडून होणारी प्राध्या ...
माणसाचे मन पाण्यासारखे असते. जिकडे उतार दिसला तिकडे धावत जाते... इतर कुणाच्या बाबतीत असो किंवा नसो, पण झेडपी गुरुजींचे मन पाण्याहूनही चपळ नव्हे चंचल आहे. कितीही मिळाले तरी आणखी हवेच, हा हव्यास काही सुटत नाही. ...
तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे. ...
सरकारने जाहीर केलेली शिक्षक भरतीची आॅनलाईन प्रक्रिया रद्द करून आम्हालाच शिक्षक भरती करू द्या, अशी मागणी करत शिक्षण संस्थाचालकांनी शुक्रवारी शाळाबंद आंदोलन केले. जिल्ह्यातील शाळांनी बंदमध्ये सहभागी होत शंभर टक्के प्रतिसाद दिला. ...