मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये रांगा लागत होत्या. यंदा मात्र ३१ मार्चला रात्री १० वाजेपर्यंत वॉर्ड कार्यालये सुरू ठेवूनही नागरिक कर भरण्यासाठी फिरकलेच नाहीत. उलट अभय योजना कधीपासून सुरू होणार, अशी विचारण ...
अकोला : मनपा प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणाली’द्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. मोजमाप करताना ३३ हजार मालमत्ता धारक कर जमा करीत नसल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले. १८ वर्षांमध्ये मनपाने कधीही करवाढ न केल्यामुळे यंदा प्रशासनाने सुधारित करवाढ लागू के ...
कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पं ...
कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना अखेर आयुक्तांनी अंतिम इशारा देताना मार्चअखेर काम सुरू न झाल्यास ही कामे रद्द करुन नव्याने कामे केली जातील, असे स्पष्ट केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न झालेली शहरात जवळपास ...
सर्वसामान्यांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरता यावीत, यासाठी २९, ३० आणि ३१ मार्च या दिवशी सुट्ट्या असल्या, तरीही प्राप्तिकर कार्यालये आणि प्राप्तिकर सेवा केंद्रे उघडी राहणार आहेत. ...
ज्यांची मातीची घरे होती, त्यांनी आता सिमेंट काँक्रिटची घरे उभारलेली आहेत. अशा घरांना अनियमित म्हणता येणार नाही. नियमितीकरणाच्या नावाखाली आता लाखो रुपयांचे प्रशमन शुल्क आकारणे संयुक्तिक नाही. या निर्णयाचा नागपूर शहरातील ९५ टक्के लोकांना कोणताही फायदा ...