स्टॅलिन म्हणाले, "राज्यात लोकसंख्येवर आधारीत मतदारसंघांची पुनर्रचना (सीमांकन) झाल्यास राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. परिणामी राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल. ...
राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यांतील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे. मात्र या लोकांना योग्य संधी उपलब्ध होताना दिसत नाही. ...
हिंदी भाषेच्या विरोधात ‘द्रमुक’ने १९६५ साली आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आम्ही आता दुसऱ्यांदा उभारू, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. ...