भारतीय जनता पक्षाने निवडणूकीपूर्वी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. केंद्रात अन् राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता येऊनही अद्याप वेगळे विदर्भ राज्य न दिल्याने ............ ...
पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले. ...
सतत तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून खामखुर्रा येथील तलाठी साझ्यांला कायम स्वरुपी तलाठी नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुरांची कामे खोळंबली आहेत. कोतवालाचे पद सुद्धा रिक्त आहे. ...
गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा ...
बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह आघार येथील जातीय दंगलीतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन तालुका रिपाइंच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. ...