आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला. ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...
महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. ...
खुर्ची अनेकांना सोडवत नाही. त्यात राजकारणी माणूस असेल तर तो सबंध आयुष्य खुर्चीसाठी प्रयत्नशील असतो. गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक जण खुर्चीसाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावतात. परंतु सेलू येथील तहसील कार्यालयात रंगलेला खुर्चीचा खे ...
भारतीय जनता पक्षाने निवडणूकीपूर्वी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. केंद्रात अन् राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता येऊनही अद्याप वेगळे विदर्भ राज्य न दिल्याने ............ ...
पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले. ...