गडहिंग्लज :केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर केलेली शेतकरीविरोधी विधेयके केंद्राने मागे घ्यावीत, अशी शेतकरी कामगार पक्षातर्फे येथील तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून ... ...
सिन्नर तालुक्यातील विविध महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रभातफेरी, पाथनाट्य सादर करण्यात आले. मतदारांचे प्रबोधन करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ...
धर्माबादपाठोपाठ जिल्ह्यातील हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यातील काही नागरिकांनी तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली आहे. तेलंगणातील विकासाची गती पाहता महाराष्ट्रातील तीन तालुक्यांतील नागरिकांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
सातारा जिल्ह्यात लिलावच थांबल्याने वाळू तस्करांकडून राजरोसपणे लूट सुरु आहे. एका ब्रासचा दर ५ हजार रुपये तर एक ट्रक वाळूची किंमत तब्बल ३५ हजार रुपये इतकी झाली आहे. लिलाव झाले नसले तरी चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरुच आहे. नद्या, ओढ्यांतील वाळू राजरो ...
कोडोली (ता. पन्हाळा) येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत प्रलंबित भटके विमुक्त समाजाच्या वसाहतीस तत्काळ परवानगी द्यावी, या मागणीसाठी समाजकल्याण सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांना भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने बुधवारी घेरावो घालण्यात आल ...
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यातील २४ प्रस्तावांना येथील तहसील कार्यालयात आयोजित सभेत मंजूरी देण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीची सभा अध्यक्ष शिशिर परुळेकर यांच्या उपस्थितीत झाली. ...
रत्नागिरी जिल्ह्यात १०३ नव्या तलाठी सजांची निर्मिती होणार असून, त्यासाठीची मंजुरीबाबतची प्रक्रिया प्रशासन स्तरावर पूर्ण झाली आहे. तलाठी पदभरती करण्याची प्रक्रिया २०१८ - १९ या वर्षापासून तीन टप्प्यात शासन स्तरावर सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्या ...