शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात असलेला जलतरण तलाव गत वर्षभरापासून बंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हा एकमेव प्रशिक्षण असणारे केंद्र बंद असल्याने जलतरणाचा सराव करण्यासाठी येणारे शेकडो बच्चे कंपनी आल्यापावली परत जात आहेत. ...
उन्हाळ्यामध्ये अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी इतर एक्सरसाइजिवाय स्विमिंग करण्याला पसंती देतात. थंड-थंड पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणं मानसिक आणि शारीरिक स्वरूपात आपल्याला कूल ठेवतं. ...
जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील उमरविहिरा या आदिवासीबहुल गावातील धुर्वे परिवाराने मुंबईतील एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया ही १६ किलोमीटर अंतराची सागरी खाडी पोहून रविवारी विक्रम नोंदविला. ...
पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ ...
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परंतु आता व्यवसायीकरण झालेल्या मेडिकलच्या तलावाने बुधवारी आणखी एका युवकाचा बळी घेतला. तलावावर सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याने हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मेडिकल प्रशासनाने याला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश ...
धुर्वे परिवाराने मुंबई येथील एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतची १६ किलो मीटर अतंराची खाडी पार करून विश्वविक्रम नोंदविण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या २८ एप्रिलला सकाळी सात वाजता रिले पद्धतीने पोहून ते विक्रम नोंदविणार आहेत. ...
चांदोली धरणाच्या पायथ्याशी वारणा नदीच्या पाण्यातून शनिवारी सायंकाळी डॉ. राहुल मगदूम (वय ३५) हे वाहून गेले होते. त्यांचा रविवारीही शोध घेण्यात आला; पण ...