वाशिम तालुक्यातील ग्राम भट उमरा येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाने शासनाच्या स्वच्छभारत अभियानाला हातभार लावत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी शौचालय बांधून त्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात केली. ...
घरातील कचरा घरातच जिरवून बायोगॅस निर्माण करणारे भांगरवाडी येथील शैलेश देवधर तर प्लास्टिक ड्रममध्ये पालापाचोळा, ओला कचरा, घरातील शिळे व शिल्लक अन्न जिरवून खत बाग निर्माण करणारे लोणावळा ...
सातारा : येथील आयटीआयच्या परिसरातील मतकर कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून गैरसोयीच्या विळख्यात सापडली आहे. ना नगर पालिका ना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत. ...
वाशिम,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 49 व्या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रमातनिमित्त बुधवारी (15 नोव्हेंबर) इंझोरी गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ... ...
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चमूंनी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील २५ गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली. ...
तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी मंगळवारी गावा तून रॅली काढून हगणदरीमुक्तीचा संदेश दिला. ...