औरंगाबाद शहरातील स्वच्छतेची स्थिती पाहता येथील महापालिका प्रशासनाने इंदौरची एकदा गंभीरतेने पाहणी करावी, असा सल्ला इंदौर येथील मॉडर्न इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. जी. पी. पाल यांनी दिला. ...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शेकडो शौचालयाचे व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४१ घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. तालुक्यात १५ रेती घाट असताना लिलावच नसल्याने गरजू लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार अवैध रेती उपसा करणाऱ्यां ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) वाशिम जिल्ह्यात १.९० लाख शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट असून, ३१ मार्चपूर्वीच जिल्हा परिषद प्रशासनाने सदर उद्दिष्ट गाठले आहे. आता केवळ जिल्हा (ग्रामीण) हगणदरीमुक्त घोषित होण्याची औपचारिकता बाकी आहे. ...
‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे. ...
स्वच्छ भारत अभियानात पालिका नापास झाल्यासारखीच आहे. लोकप्रशासनाला कचरा समस्येबाबत ३३ दिवसांपासून काहीही उपाय शोधता न आल्यामुळे पर्यटन राजधानी कचर्याच्या विळख्यात आली आहे. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान दिले जाते; परंतु शहरातील बहुतांश नागरिकांनी शौचालये न बांधताच पहिला हप्ता उचलल्याचे उघड झाले आहे. पालिकेने सर्व्हेक्षण केले असता ४६ लोक यामध्ये दोषी आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्य ...
एखादा सेलिब्रिटी बोलतो, तेव्हा अवघा भारत थांबून ते ऐकतो, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. नुकताच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या नव्या ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ मोहिमेचा शुभारंभ झाला. ...
राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशांची ४८ तासांत अंमलबजावणी न करणाºया आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य स ...