स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत ...
चिपळूण शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली ...
जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिकेच्या प्रशासनाने सील केल्यानंतर ‘नेचर इन नीड’ या संस्थेने आपली वाहने गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या गेटसमोर आडवी लावली. ...
मार्स प्लानिंग अॅन्ड इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा.लि. ने खामगावसाठी ५ कोटी ९६ लाख रूपये खर्चाचा डिपीआर अर्थात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. ...
वाशिम: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कला महासंघाच्या महिला कलावंतांनी शहरातील स्थानिक रमाबाई नगर व दिघेवाडी न.प. शाळेसमोर स्वच्छता अभियान राबविल ...
मलकापूर शहराने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सहावा, तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. ही माहिती समजताच पालिका पदाधिकारी व कर्मचारी यांनी आनंदोत्सव साजरा केला ...
स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- ...