राज्य सरकारने आगामी ऊस गळीत हंगामात गाळपावर प्रतिटन पंधरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कपातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेऊन त्यांनाच दिले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसह इतर कपातीच्या माध्यमातून सरकार तब्बल ३३६ कोटी रुपये शेतकऱ्य ...
यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले असूनही राज्य सरकारने आणखी एक तुघलकी निर्णय घेतला आहे. राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये आणि मुख्यमंत्री सहायता न ...
२०२४-२५ गाळप हंगामासाठी प्रति टन २७५० चा भाव निश्चित करून त्यानुसार दसऱ्यापूर्वी तिसऱ्या हप्त्याची प्रति टन ७० प्रमाणे एकूण १०६ कोटी ६५ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मो ...
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम कधी सुरु होणार? ...