महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा देशभरात डंका आहे. मात्र, यावर्षी तशी परिस्थिती राहिली नसल्याचे दिसत आहे. कारण जानेवारी २०२४ पासून उन्हाचा कडाका सुरू झाला होता. ...
शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते. ...
Us Pachat Vyavsthapan ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते. ...
Sugar Production: यंदा गतवर्षीपेक्षा छत्रपती संभाजीनगर विभागात साखरेचे उत्पादन (Sugar Production) २२ लाख क्विंटलने कमी झाले आहे. गतवर्षी ८८.२२, तर यंदा ६४.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. वाचा सविस्तर ...