ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप बंद पाहू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. ...
शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर केला आहे. ...
एकामागून एक सोलापूर जिल्ह्यातील पाचवा साखर कारखाना ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या ओंकार ग्रुप तसेच लोकमंगल उद्योग समूहाने साखर कारखाने सुरू होऊन ३८ दिवस उलटले तरी ऊस दर जाहीर केला नाही. ...
मानार प्रकल्पाच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरांवर शेतकरी उसाची लागवड करीत असले तरी कंधार तालुक्यात एकही साखर कारखाना नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत. ...