बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामातील १ ते १५ डिसेंबर या कालावधीतील ऊस बिले जमा केली आहेत. ...
Mission Sathi : ऊसतोड मजुरांच्या खडतर जीवनात आशेचा किरण ठरलेली 'मिशन साथी' योजना बीडमध्ये यशस्वी ठरत आहे. फडावरच उपचार, औषध पेटी आणि १२१२ हेल्पलाईनमुळे हजारो मजुरांचे जीव आणि आरोग्य सुरक्षित होत आहे. (Mission Sathi) ...
देशभरात सध्या कारखान्यांना किरकोळ साखर विक्रीचा दर ३ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे. काही ठिकाणी हा दर ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत उतरला आहे. ...
केंद्र सरकारने मागील ७ वर्षांपासून साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ न केल्यामुळे साखर कारखान्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. ...
चालू गळीत हंगामात नोव्हेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा केल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. ...