मंगळवेढा उसाला किमान ३ हजार रुपये पहिली उचल द्या, या एकाच ठाम मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उग्र आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे. ...
हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...
गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. ...
यंदा १०.२५ बेस रिकव्हरी गृहित धरून ३,५५० एफआरपी निश्चित केली आहे. परंतु, दरांबाबत अद्यापही कारखान्यांकडून मनमानी सुरू आहे. सहा साखर कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केलेला नाही. ...
जिल्ह्यात ३४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे नोंद असले तरी पहिल्या १० दिवसांची संपूर्ण एफआरपी सात कारखान्यांनी दिली आहे. ...
मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...