प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ...
Kisan Diwas 2025 कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी माणिकराव रामचंद्र पाटील आणि बंधू निवासराव आणि विलास पाटील यांनी गावातीलच डोंगराळ कपारीत डाळिंबाची बाग बहरवली आहे. ...
साखर उद्योगाने पुढील दहा वर्षांसाठीचे धोरण तयार करून केंद्राकडे सुपूर्त केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी या संदर्भात समिती तयार केली आहे. ...
pik karj maryada vadh शेतीमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून नाबार्डने पीक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली होती. ...