सन २०२५-२६ या वर्षातील गळीत हंगामासाठी दि. २८ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऊस बिलांच्या रकमा जमा करण्यात आल्या आहेत. ...
अगोदर साखर आता कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे उसाचे बिल महिनोनमहिने थांबवून अडवणूक केली जात होती. आता कारखानदारांकडून उसाची बिले बँकेत पाठवली जात आहेत, पण बँकांकडून तुटवड्याचे कारण देऊन पैसे देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ...
मार्च महिन्यात पट्टा पडलेल्या २०२५-२६ या गाळप हंगामातील साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीचा लेखाजोखा घेतला असता, यंदाही धाराशिव जिल्ह्यातील गाळपात कळंब तालुका अग्रेसर ठरला असून, जिल्ह्यात झालेल्या एकूण गाळपात कळंबचा हिस्सा तब्बल २५ टक्के इतका आहे. ...
Sugarcane Revolution : अवर्षणासाठी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने यंदा ऊस उत्पादनात ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केवळ ६०४ मिमी पावसातही ६२ लाख टन गाळप करून जिल्ह्याने मराठवाड्यात अव्वल स्थान मिळवले आहे.(Sugarcane Revolution) ...
राज्यातील या कारखान्याना राष्ट्रीय सह. विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) ११४ कोटींचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून शेतकऱ्यांची ऊसबिले (एफआरपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...