वेळेत पाऊस पडला नसल्याने जनावरांना चाऱ्याची चटाई भासू लागली आहे. यामुळे यंदा ऊस चारा म्हणून जनावरांच्या गोठ्यात अथवा गुन्हाळाच्या कढईतच अधिक प्रमाणात दिसून येणार असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ...
देशातील इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून त्यावर २५ टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा विचार केंद्र सरकारकडून होत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ...