देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून इथेनॉल, वीजनिर्मितीसह उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांना खरंच प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे शक्य आहे, असे सर्वच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. ...
जयसिंगपूर : अद्याप शासनाने काही लक्ष घातलेले नाही. कारखानदारांनी स्वारस्य दाखविलेले नाही. काही कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी ... ...
अनेक सहकारी साखर कारखान्यांनी सुमारे २७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली होती. त्यापैकी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकहमी दिली होती म्हणून सरकारी तिजोरीतून फेडण्यात आले. ...
एकरी उसाचा उतारा कमी पडू लागल्याने कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. अशातच कारखाने बंद ठेवणेही परवडणारे नाही म्हणून ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवाने मागितले आहेत. तीन-चार कारखान्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्वच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. ...
पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. राज्य सरकारने केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाचे निकष बदलून सर्कलनिहाय ज्या ज्या सर्कलमध्ये खरिपाचे पीक वाया गेलेले आहे, तो भाग दुष्काळग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर करावा. गतवर्षी तुटलेल्या ...