साथी बिराज साळुंखे यांनी कायम अन्यायाविरोधात संघर्ष केला. गरिबांची एसटी वाचविण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. याच चळवळीचा भाग म्हणून एसटी वाचविण्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एसटी ...
आधुनिक संचार माध्यमाच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी देशव्यापी संप मंगळवारपासून पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ४०० वर पोस्टमन, पोस्टमास्तर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प झाली आ ...
जिल्ह्यातील २६३ शाखा टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि.१८) शुकशुकाट पसरला होता. सकाळी नियमितपणे ग्रामीण डाकसेवक कार्यालयांमध्ये टपालाचा बटवडा करण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील टपालसेवा, पोस्ट बॅँकिंगसेवा ठप्प झाली होती. ...
जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजाला आरक्षणासह सवलती देण्यात यावा, या मागणीला घेऊन आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिती महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या गोवारी हे आदिवासीच आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शनिवारपासून वर्धा जिल्हा आदिवासी गोवारी जमात समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...
येथील मार्केट यार्डातील रस्त्यावरच सुरु असलेले बांधकाम शुक्रवारी हमाल बांधवांनी रोखले. कामास अडथळा ठरणारे हे बांधकाम जोवर बंद होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा हमालांनी दिला. अखेर ...
तालुक्याच्या टाकळी (डोल्हारी) येथील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारपासून गावातच बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. गावकऱ्यांनी गुरुवारी जलसमाधीचा इशारा दिला होता. ...