एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
पाच महिन्यांपासून विलीनीकरणाचा लढा सुरू असतानाच न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांना दिला. न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १२४४ कर्मचारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जा ...
सर्वच बस धावत नाहीत, शिवाय उकाडा वाढल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बसेसच्या फेऱ्याही कमीच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हाताला काम नसल्याने त्या दिवसाचा दामही मिळत नाही. बसेस पाच महिन्यांपासून आगारातच थांबून असल्याने मेंटेनन्सचे काम ...
महामंडळातील कर्मचारी ३१ ऑक्टोबरपासून आंदोलनावर गेले होते. सुमारे ५ महिने सुरू असलेल्या आंदोलनात मध्यस्थी करीत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल रोजी कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मान देत जिल्ह्यातील गोंद ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी राज्यभरातील ११५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्यांना अद्यापही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामध्ये नाशिकमधील पेठ आगारातील तीन कर्मचाऱ्यांचाद ...
मी कष्टकऱ्यांचा वकील आहे, लोकांनी मला तळहातावर घेतलं. माझ्या तब्येतीची काळजीसुद्धा तुरुंगातील डॉक्टर असतील किंवा अधिकाऱ्यांनीही मला तळहातावरल्यासारखं जपलं. ...