एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी तब्बल ७५ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटीच्या इतिहासातील हा दीर्घकाळ चाललेला संप ठरला आहे. या संपामुळे शहरी आणि ग्रामीण बससेवा ठप्प झाली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून तुरळक प्रमाण ...
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी. कर्मचारी आंदोलन करीत असताना एस.टी. महामंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची तात्पुरती भरती करून बुधवारी काही बसेस सुरू केल्या; मात्र तत्पूर्वी त्यांनी दुखवटा आंदोलनातील कर्मचाऱ्यांना पहाटेच घरातून ताब ...