एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील अडीच महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत. शासनाने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २५० एसटी आगारांपैकी २१५ आगारांमध्ये अंशत: एसटीची सेवा ...
ST Workers Strike: उदगीर आगारातून शनिवारी सकाळी लातूर व निलंगा मार्गावरील बसेस सुरू केलेल्या असताना व कर्नाटक व तेलंगणा राज्यातील बसेस उदगीर आगारात आल्या हाेत्या. ...
मोहम्मद सलीम हे ११ वर्षांपासून वाहक म्हणून आर्वीच्या आगारात कार्यरत आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असून, सहा जणांच्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांचे हाल, कुचंबणा होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे आता खासदार शरद पवार यांनीच मध्यस्थी करून तोडगा काढावा. शिवसेनेवर कुणाचाही विश्वास नाही. हे सरकार एसटी कुटुंबीयांचा जिवावर उठले आहे. तीन महिन्यांपासून ...