विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरात शिक्षण घेणाऱ्या सुषमा विठ्ठल काशीकर या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. ...
दहावीच्या निकालाने यंदाही गुणांचा पाऊस पाडत अनेक विक्रमांना गवसणी घातली असली, तरी मराठी शाळा आणि महापालिकांच्या शाळांच्या गुणवत्तेत झालेल्या सुधारणेमुळे हा निकाल त्यांच्यासाठी सुखद आहे़ मराठी माध्यमिक शाळांनी गेल्या वर्षीपेक्षा आपला निकाल उंचावला आहे ...
इच्छा असली की, सर्व काही साध्य होते, ही म्हण खरी करून दाखविली पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी काजल लवटे हिने. बिकट परिस्थितीवर मात करीत तिने यश संपादन केले. ...
एकीकडे अभ्यास कर म्हणून आई-वडील मुलांच्या कानीकपाळी ओरडत असल्याचे चित्र दिसते. दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांचे पालक आनंद साजरा करतानाही दिसतात. मात्र, कळसच्या शिंदे आणि बारामतीमधील जळोची येथील गोसावी कुटुंबांनी दहावीच्या परीक ...
दहावीचा निकाल लागलाय. गुणांची अक्षरश: बरसात झालीय. आता एक-दोन दिवसात ‘कट आॅफ’चा खेळ सुरू होईल. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची जीवघेणी धडपड आणि मनाजोग्या कॉलेजात प्रवेश मिळाला नाही तर नैराश्य. ...
शिक्षणाची ओढ माणसाला स्वस्थ बसू देत नाही व त्याची स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय चैनही पडत नाही हेच खरे. आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षणापासून वंचित राहणारे व वयाचा आलेख वाढत जाणाऱ्या परंतु; जिद्द मनात बाळगून त्याचा शेवट करणारे कमीच. ...
म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. ...