दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
Nagpur News परीक्षा न घेताही मूल्यांकनाच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. ...
राजीव सातव यांचं काही महिन्यांपू्र्वी अकाली निधन झालं. काँग्रेसने एक चाणाक्ष आणि बडा नेता राजीव यांच्यारुपाने गमावला. सातव कुटुंबीयांसह राजीव यांच्या निधनाचं दु:ख महाराष्ट्राला आणि देशातील काँग्रेस समर्थकांना झालं आहे. ...
दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य मंडळाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळही बंद पडले. ...
Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. ...
Nagpur News अकरावीकडे बहुतांश विद्यार्थी रेस्ट इयर म्हणून बघत असतात. त्यामुळे गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून, शिक्षक मात्र विद्यार्थ्यांनो काळजी करू नका असे सांगताहेत. ...
Nagpur News मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या निकालांमध्ये प्रथम व प्राविण्य श्रेणीत सर्वात जास्त नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ...