सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Kharif Crops : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपातील पिकांची वाढ थांबली असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तुरीची पाने पिवळी पडली आहेत, सोयाबीनवर खोडमाशी-चक्रीभुंगा तर कापसावर तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वा ...
माळशेज घाट परिसरातील गार्वामध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकनी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...
Maharahstra Pik Nuksan गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, त्यामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमधील तब्बल साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
Kharif Crop Management : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुर आणि हळद या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोग, कीड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी घ्या ...
Soybean Market Rate : एकीकडे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज सोमवार (दि.१८) रोजी एकूण ४३६२ क्विंटल आवक झाली होती. ज्यात १७६४ क्विंटल लोकल, २५४८ क्विंटल पिवळ्या सोयाबी ...
Soybean Market Update : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दरात चढ-उतार होताना दिसत आहे.गत आठवड्यात सोयाबीनचे दर ४,९०० पर्यंत पोहोचले होते. आता कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Soybean arrivals) ...
Krushi Salla : मराठवाड्याच्या सध्या मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि फवारणीची कामे पावसाची उघडीप पाहूनच करावीत तसेच शेतकऱ्या ...