सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
pik nuksan bharpai सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...
Food Processing: परभणीच्या मातीतून उगम पावली ग्रामीण उद्योजकतेची नवी क्रांती. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि युवक आता होत आहेत स्वतः चे मालक. २३३ नवउद्योजक घडविणाऱ्या या योजनेने 'आत्मनिर्भर भारत'ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ...
Soybean Pik : खरीप हंगामात सोयाबीन पीक अंकुरले असले तरी पावसाने दडी मारल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. अशा वेळी रासायनिक औषधांऐवजी स्वस्त, सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही फवारणी हा शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरत आहे. वाचा सविस्तर (Soybean Pik ...
Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी ...
Oilseeds Unit : शेतकऱ्यांना शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) २०२५-२६ अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच खासगी आणि शासकीय उद्योगांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट ...
Token Technology : जास्त उत्पादन… तेही कमी खर्चात. एकरी फक्त १ किलो बियाणं वापरून तुरीची पेरणी करून या शेतकऱ्याने दाखवली शेतीतील नवी दिशा. पारंपरिक पद्धतीला फाटा देत शिरूर अनंतपाळ येथील शिवप्रसाद वलांडे यांनी टोकन पद्धतीने तूर व सोयाबीनची लागवड करून ...
pik vima hapta पेरणी न करता पीकविमा भरणे, विमा भरलेल्या पिकाची पेरणी न करणे, सातबारा नसताना विमा भरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांमुळे प्रामाणिक शेतकरी अडचणीत आला आहे. ...