सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून ...
पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. ...
ShetMal : महागाई म्हटलं की डाळ, तांदूळ, गहू यांचे दर चढले की गदारोळ होतो. पण शिक्षण, आरोग्य, पेट्रोल, डिझेल, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतींवर कोण लक्ष देणार? शेतकरी संघटनांचा सवाल आहे की महागाईची व्याख्या आता बदलायला हवी. शेतकऱ्यांनी वाढवलेलं उत्पा ...
Fake Seeds : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेली बियाणे, खते आणि कीटकनाशके अनेक ठिकाणी बनावट निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. (Fake Seeds) ...
Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परंपरेप्रमाणे सोयाबीनवर विश्वास ठेवला असला तरी हळद, कापूस, उडीद व मुगसारख्या नफा मिळणाऱ्या पिकांकडेही वळताना दिसत आहे.(Kharif Season) ...
Krushi Salla : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. वाचा सविस्तर (Krushi Salla) ...
सातत्याने सुरू असलेल्या ढगाळ हवामानामुळे खरीप पिकांवर रोगराई व किडींचा जोर वाढला आहे. विशेषतः कपाशीवर रसशोषक किडी आणि मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी वेळेत फवारणी करून शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, असा सल्ला ...