सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप हंगामात केली जाते. सोयाबीन हे प्रामुख्याने खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते तसेच यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. Read More
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
Soybean Market : दोन वर्षांपासून कमी भावात विक्री करणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे आता माल नाही आणि बाजारात दरवाढ सुरू झाली आहे. हिंगोली मोंढ्यात क्विंटलमागे २००-३०० वाढ झाली असली, तरी याचा फायदा व्यापाऱ्यांनाच मिळणार आहे. (Soybean Market) ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे, फळबागांचे आणि भाजीपाल्याचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कृषी उपाययोजना करणे गर ...