खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. ...
औद्योगीकरणामुळे सद्यस्थीतीस मजूर शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेती मध्ये काम करण्यास मजुराची टंचाई भासत आहे. शेतीचे कामे हे वेळेवर होणे अतीशय महत्वाचे आहे. अन्यथा त्याचा उत्पादनावर परीणाम होऊ शकतो. म्हणुन शेतीचे यांत्रिकीकरण एक पर्याय नसुन ती एक गर ...
सन २०२३-२४ मध्ये राज्यात हि पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. यात विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीच जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११०% पर्यंत असणार, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. ...
पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त मुलस्थानी जलसंधारण करुन त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे जसे आवश्यक आहे तसे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना करणे ही आवश्यक आहे. ...
नियमित मोसमी पाऊस उशिरा सुरु झाल्यास, अशा परिस्थितीत पिकांचे नियोजनामध्ये पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रती हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रती हेक्टरी उत्पादन कमी येते. ...
यंदा मृगाचं नक्षत्राला पावसानं ओढ दिली, त्यामुळे पेरण्यांबद्दल शेतकऱ्यांसह सर्वांनाच काळजी होती. १५ जुलैपर्यंत कापसाची पेरणी करता येते. त्यामुळे कपाशीच्या शेतकऱ्यांनाही काळजी होती. ...
राज्यात १ जून ते दि. १७ जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून या खरीप हंगामात दि. १७.०७.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात २९४. ६० मिमी ( दि. १७.०७.२०२३ जुलै पर्यंतच्या सरासरीच्या ७६% ) एवढा पाऊस पडलेला आहे. ...