राज्यातील ११४ गावांमध्ये याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या गावांमध्ये पिकांखालील क्षेत्राची तसेच कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची अचूक नोंद होणार आहे. ...
प्रत्येक पिकाच्या विशिष्ट अशा अवस्था असतात ज्यात त्या पिकाला पाणी देणे गरजेचे असते किंवा पावसाच्या पाण्याने जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. पिकाच्या अशा अवस्थांना पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था असे म्हणतात. ...
यंदा खरिपाच्या सुरवातीपासूनच पाऊसाची अनियमितता दिसून येते आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंडात वाढ होत आहे, अशा खंडाच्या परिस्थितीत पिकांचे नियोजन कसे कराल याविषयीचा सल्ला ...
महाराष्ट्रात यंदा विदर्भ मराठवाडा विभागात चांगला पाऊस झाला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे कोरडे आहेत. यात पावसाचा खंड कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती आहे त्याची आकडेवारी पाहूया. ...
एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. त्याला शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे राज्य सरकारला सुमारे पावणे पाच हजार कोटींचा हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. ...
शेतकरी बांधवामध्ये विद्यापीठ बियाण्यास मोठी मागणी असुन यावर्षी विद्यापीठातील १,७८७ एकर पडीत जमीन वहती खाली आणली असुन विद्यापीठाचे बीजोत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष आहे. ...