Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी झाले असताना आणि ज्वारीला आता मागणी र वाढत असतानाही अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे रब्बी ज्वारीला हमीभाव नाही, हमीभाव द्यावा लागणार आहे. त्यासाठी आधी राज्य सरकारने उत्पादन खर्च काढण्याची गरज आहे. ...
गोड धाटाच्या ज्वारी पिकाचा अवधी ३ ते ४ महिन्यांचा असल्यामुळे वर्षातून २ ते ३ वेळा पीक घेणे सहज शक्य होते. उसाशी तुलना करता गोड धाटाच्या ज्वारीच्या पिकाचे कमी अवधी, पाणी वापराची अधिक कार्यक्षमता आणि भिन्न प्रकारच्या परिस्थितीत तग धरून रहाण्याची अनुकूल ...
गोड धाटाची ज्वारी [सॉरगम बायकलर (एल.) मोएन्क] हे बहुउपयोगी पीक आपल्या धाटात साखर साठवते. गेली ५० वर्षे निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) येथे गोड धाटाच्या ज्वारीवर काम चालू आहे. त्यातून नव्वदच्या दशकात ज्वारीची संकरित जात ‘मधुरा-१’ तयार करण्यात आली. ...
राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही ...
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात मिलेट (पौष्टिक तृणधान्य उत्पादने ) सुरू करण्यात सोलापूर जिल्ह्यानेच बाजी मारली आहे. राज्यातील एकूण २८५ मिलेट पैकी तब्बल ९९ प्रक्रिया उद्योग हे सोलापूर जिल्ह्यात तर ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे ७० उद्य ...