अशोक गेहलोत, रजनी पाटील, अंबिका सोनी, हरीश रावत आदींचे म्हणणे होते की, सध्याच्या अध्यक्षाचा कार्यकाळ फक्त १८ महिने राहिला असल्यामुळे तेवढ्या दिवसांसाठी नवा अध्यक्ष का निवडायचा? ग्रुप २३ मध्ये सहभागी असलेले नेते एकाच वेळी निवडणूक व्हावी यावर अडले होत ...
गांधी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत असल्याचे म्हटले. बिघडलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि सामान्य नागरिकांसाठी कोरोना लस आदी मुद्यांवरून त्यांनी कठोर टीका केली. ...
अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...
उच्चपदस्थ सूत्रांनुसार २२ जानेवारीच्या या बैठकीत हाही निर्णय घेतला जाईल की, नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीसह महाधिवेशनादरम्यानच कार्य समितीच्या सदस्यांची निवडणूक घ्यावी की नाही. ...