अरुणाचल प्रदेशचा सीमावर्ती भाग अतिशय संवेदनशील आहे. तिथे रस्ते व पूलबांधणी, दारुगोळा कोठारे यांची बांधकामे वेगाने सुरू आहेत. भारतीय लष्कराला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. ...
Rohingya Crisis : बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कॉक्स बाजार भागात गेल्या पाच वर्षांत हत्या, लूट-मार, बलात्कार, ड्रग्स स्मगलिंग आणि इतरही विविध प्रकारचे गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले आहेत. ...