कोकणासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधून आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने सोलापूरच्या बाजारपेठेत हापूससह अन्य प्रजातीच्या आंब्यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी घसरले आहेत. ...
Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...
संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. ...