गेल्या मंगळवारपासून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आला आहे. उजनीच्या १६ दरवाजांतून १५ हजार क्युसेक विसर्ग सध्या सोडण्यात येत आहे. ...
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हे धरण महत्त्वाचे असल्याने, पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुढील काळात पुरेशा पाण्याची उपलब्धता झाली आहे. ...
मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. २४) फळभाज्यांची ५ हजार २०५ क्विंटल, पालेभाज्यांची ६२ हजार १०० गड्या आणि फळांची ४९१ क्विंटल आवक नोंदवली गेली. ...
गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्यूसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. ...