लायन्स क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी पुरूषोत्तम जयपुरिया यांनी केले. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून ...
गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील ...
अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज् ...
प्रभाग क्र.४ मधील एका सिमेंट रोडबाबत हा प्रकार घडला आहे. चौकशी केली असता सदर तक्रारीत तथ्य न आढळून आल्याचा अभिप्राय समाज कल्याण आयुक्तांनी दिला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींविरुद्ध अविलंब कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ...
गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. ...