यवतमाळात नववे महाराष्ट्र कर्ण व मूकबधीर अपंगांचे चर्चासत्र घेण्यात आली. या चर्चासत्राला संपूर्ण राज्यातून कर्ण व मूकबधीर संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. चर्चासत्रामध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, अशांच्या रिक्त जागेवर सुदृढ व ...
तालुक्यातील सालमारा, पाथरगोटा, पळसगाव आणि जोगीसाखरा येथील मुक्तिपथ गाव संघटन कार्यकत्यांची क्लस्टर कार्यशाळा मुक्तिपथ तालुका चमूद्वारे घेण्यात आली. दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी तसेच आसपासच्या गावातील दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा ...
गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रूपये मानधन दिले जात आहे. सदर मानधन नियमित दिले जात नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना १५ हजार रूपये मानधन द्यावे, पोलीस पाटील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्ष करावी, तुटपूंज्या मानधनावर काम करणा ...
कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास कि ...
नगर परिषदेने एका एजंसीच्या माध्यमातून विविध विभागांत कर्मचारी कामावर घेतले आहेत. मात्र या एजंसीकडून कर्मचाऱ्यांना मागील सात-आठ महिन्यांचे देण्यात आले नाही. शिवाय ठरविलेल्या पगारातून कितीतरी रक्कम कापून त्यांना पगार दिला जातो. पोटा-पाण्याचा प्रश्न असल ...
किनगाव येथे राज्यस्तरीय मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी घेण्यात आला. यात जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या सुमारे २५० विवाहेच्छुक युवक-युवतींनी व पालकांनी परिचय दिला. ...
सिन्नर : भारत भूमीला ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊन जगत आहोत. याचीच कृतज्ञता म्हणून हुतात्म्यांच्या बलिदानाची जाण ठेव ...
रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले. ...