जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे २०१७-१८ पासून अद्यापपर्यंत ४०० हून अधिक अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी २५० जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. मात्र अद्यापही जिल्ह्यात १५० हून अधिक प्रस्ताव अनुदानापासून रखडले आहेत. ...
मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले मात्र, ते अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे ल ...
आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. परंतु, खालच्या कर्मचाऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रीकरणासाठी किमान ७० शिक्षक दाम्पत्य बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ...
इंटरनेटचा वाढता वापर आणि बेव सिरिजचा प्रभाव यामुळे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांच्याय जिवनात बदल घडून आले आहेत. वेबसिरीज पाहून कौटुंबिक वाद वाढणे, घरातून पळून जाणे, प्रसंगी टोकाचे पाऊल उचलणे, अशा घटनांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. ...
दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. नोकरी, शिक्षण, व्यावसायानिमित्त बाहेरगावी असलेले तसेच येथील प्रवासी गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढत आहे. मात्र विशेष ट्रेनचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
शेतात गाठे तयार करून हळदी पिकाला ज्या पद्धतीने वाफे तयार केले जाते, त्या पद्धतीने वाफे तयार केले. त्यात २५ सेंटिमीटर अंतरावर चार बीज रोवले व त्याच बिजाचे मोठे रोप तयार होऊन धानाचे दाने तयार झाले. या प्रक्रियेमुळे गुंडावार यांना धान्याचे विक्रमी उत्पा ...
पोलीस चौकी अंतर्गत १०२ गावांचा समावेश आहे. यात सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या गावासाठी केवळ तीन पोलीस कार्यरत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा सपेशल नापास झाली आहे. ...
वर्ध्यातील विकासभवनामागे असलेल्या शासकीय धान्य गोदामातून वितरित करण्यात येणार धान्यसाठ्याच्या पोत्यात ४ ते ५ किलो धान्य कमी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे गोदाम व्यवस्थापकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...