त्र्यंबकेश्वर : दिवाळी संपून तीन आठवड्यांचा काळ लोटला आहे. तरीही त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी भाविक-पर्यटकांची गर्दी सुरूच आहे. नाताळ व सरत्या वर्षामुळे यापुढेही गर्दी अशीच राहणार आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ आता एक तासाने वाढविण्यात आली आहे ...
मराठी साहित्य संमेलनाविषयी मराठी माणसामध्ये प्रचंड उत्सुकता, कुतूहल, जिज्ञासा असते. त्यामुळे संमेलन स्थळापासून तर अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, उद्घाटक, समारोपाचे प्रमुख पाहुणे, परिसंवादाचे विषय, त्या सत्राचे अध्यक्ष, त्यातील वक्ते अशा प्रत्येक गोष्टीची चर ...
जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे ...
नागपुरातील ३००-३५० वर्षापूर्वी आकाराला आलेल्या अनेक वास्तू आजही त्या काळातील भरभराटीची, वास्तुकलेची, सौंदर्यासक्तीची, तत्कालिन राजकारणाची आणि शौर्याची साक्ष देतात. त्यातील काही वास्तू दिमाखाने उभ्या आहेत तर काही भग्नावस्थेत आहेत. ...
Desperate minds need to recover ... संकटांवर मात करून पुढे जाण्याचे मार्ग शोधता येणारे असतात, आत्महत्या हा त्यावरील मार्ग होऊच शकत नाही, ती पळवाट ठरते. ...
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सत्यभामा शिंदे यांची निवड करण्यात आली. सरपंच विकास गायकवाड यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सत्यभामा शिंदे यांना प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार देण्यात आला. सत्यभामा य ...
अमरावती येथील नियोजित कार्यक्रमाला जाताना बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुकुंजात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. ...