१ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनंतर भरतीसाठी सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, परंतु त्याबाबत कोणताही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही ...
गुन्ह्याच्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी १०० रुपये उसने घेतले होते. परत मागण्यावरून झालेल्या भांडणातून आरोपीने त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड मारून खून केला होता ...
विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले, कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले ...