अनिवार : धुळे जिल्ह्यात पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर बारीपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव. १९९२ पर्यंत तर पिण्यासाठी पोटभर पाणी नव्हते, पीक पण जेमतेम, निरक्षरता, व्यसनाधीनता, एकूणच उदासवाणी परिस्थिती. इतर आदिवासी पाडांप्रमाणे बारीपाडादेखील बेदखलच होत ...
अंग भाजणाऱ्या या उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्या गरिबांचे, चिमुकल्या मुलांचे काय हाल होत असतील? अनेकजण याकडे पाहून सहज दुर्लक्ष करून जातात. पण काही संवेदनशील मनाच्या माणसांना ही दैना पहावली नाही आणि दुर्लक्ष करणेही शक्य झाले नाही. सर्वसामान्यांसारखे ग ...
दिवा लावू अंधारात : ही कथा आहे एका माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेत एखाद्या अत्यंत गरीब, दारिद्र्यात खितपत पडलेल्या व्यक्तीचा अत्यंत क्रूरपणे खून केला जातो आणि त्यानंतर त्याचा रस्त्यावर आलेला परिवार. त्याच्या आई, बायको आणि लहान मुलांची झालेली परवड. अ ...
विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे ...
आदिवासींमध्ये स्त्री-भ्रूणहत्या नाहीत. कदाचित अज्ञानही त्यांच्या जमेची बाजू आहे, असे म्हणता येईल. त्यांच्यामध्ये हुंडाबळी नाहीत. गर्भवती मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार केला जातो. आपण संकुचित विचार करतो. तेथे कोणीही मूल उकिरड्यावर फेकत नाही. ...
स्वत:च आरोग्यदूत बनून, मरणाशिवाय पर्याय नसलेल्या गरीब असाध्य रोग्यांना तसेच विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा ते पुरवू लागले. आतापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळी ...
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणारी नाम फाउंडेशन आता सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठीही पुढाकार घेत आहे. मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्याला सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्य ...