ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
दिवा लावू अंधारात : आयुष्य म्हटले,की सुखदु:खाच्या पाठशिवणीचा खेळ. कधी ऊन तर कधी सावल्या. कधी हार तर कधी प्रहार. आयुष्याकडे पाहण्याचा आपला प्रत्येकाचा असाच सर्वसाधारण दृष्टिकोन. पुष्कळांचे आयुष्यही याच नियमाने कडीला जाते. म्हणून या म्हणी सर्वमान्य झाल ...
अनिवार : धुळे जिल्ह्यात पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर बारीपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव. १९९२ पर्यंत तर पिण्यासाठी पोटभर पाणी नव्हते, पीक पण जेमतेम, निरक्षरता, व्यसनाधीनता, एकूणच उदासवाणी परिस्थिती. इतर आदिवासी पाडांप्रमाणे बारीपाडादेखील बेदखलच होत ...
अंग भाजणाऱ्या या उन्हात अनवाणी पायाने फिरणाऱ्या गरिबांचे, चिमुकल्या मुलांचे काय हाल होत असतील? अनेकजण याकडे पाहून सहज दुर्लक्ष करून जातात. पण काही संवेदनशील मनाच्या माणसांना ही दैना पहावली नाही आणि दुर्लक्ष करणेही शक्य झाले नाही. सर्वसामान्यांसारखे ग ...
दिवा लावू अंधारात : ही कथा आहे एका माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेत एखाद्या अत्यंत गरीब, दारिद्र्यात खितपत पडलेल्या व्यक्तीचा अत्यंत क्रूरपणे खून केला जातो आणि त्यानंतर त्याचा रस्त्यावर आलेला परिवार. त्याच्या आई, बायको आणि लहान मुलांची झालेली परवड. अ ...
विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे ...