विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील समाजभूषणांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती आणि समाज सहायक संस्थेच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्यात पाच वधू-वरांच्या लग्नाची रेशीमगाठ बांधली गेली. ...
विवाह समारंभ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो, त्यामुळे बहुतांश समाजामध्ये विवाह समारंभावर मोठा खर्च करण्यात येतो. समाजातील काही परिवारांमध्ये चुरस म्हणून इतरांपेक्षा जास्त डामडौल दाखविण्यासाठी लग्नकार्यात अमर्याद आणि अनावश्यक खर्च केला ज ...
गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष. ...
सध्या आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु केली असली असली तरीही समाजात अनेक जाचक अशा रुढी, परंपरा यांना कवटाळून बसलो आहोत. आपण शिक्षणाने पुढारलेले आहोत, असे म्हणत असलो तरीही प्रत्यक्ष कृतीतून ते सिद्ध केले जात नाही. मात्र, अशा अनिष्ट प्रथा बंद करण्यासा ...