रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. ...
नाशिक : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी ... ...
ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग ...
शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम हाती घेतला आहे. ...
गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे. ...
जगण्याच्या हक्काचे आंदोलन मार्फत उद्या मुंबईत श्रमिक जनतेची जाहीरनामा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील शिवाजी मंदीर येथे दुपारी 3 ते 6 मध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ...