ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग ...
शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी तालुक्यांतील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट थांबवण्यासाठी जीवनधारा ब्लड बॅँकेने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘सायकल-रिसायकल’ उपक्रम हाती घेतला आहे. ...
गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे. ...
जगण्याच्या हक्काचे आंदोलन मार्फत उद्या मुंबईत श्रमिक जनतेची जाहीरनामा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील शिवाजी मंदीर येथे दुपारी 3 ते 6 मध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ...
चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत गेल्या चार वर्षांपासून 1 मार्च हा दिवस राेटी डे म्हणून साजरा करतात. ...