यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील कपाशी पिकावर फवारणी करीत असलेल्या प्रवीण प्रकाश पाटील (वय ३०, रा.टाकरखेडा) शेतमजुराच्या पायास विषारी सर्पाने दंंश केल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ...
कमी झालेले जंगल, झुडुप आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची वाढलेली व्याप्ती, यामुळे सापांनी आपला मोर्चा लोकवस्ती त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे. ...
स्वयंघोषित सर्पमित्र जाणतेपणाने स्वत:चा जीव धोक्यात घालत साप पकडण्याचा प्रयत्न करी आहे. मात्र, नुकत्याच घटलेल्या काही घटनांमध्ये स्वयंघोषित सर्पमित्रांनाच सर्पदंश झाला आहे. त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाही अपयशी ठरला आहे. ...