ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोनाच्या धास्तीने डॉक्टरांनी फ्रीजचे पाणी टाळण्याच्या केलेल्या आवाहनाने अधिक भर घातली आणि नागरिक मातीचे मडके शोधायला लागले आहे. परंतु, लॉकडाऊनचा फटका असा काही बसला आहे की मागणी असतानाही पुरेसा माल उपलब्ध नसल्यामुळे मडक्यांचा व्यापार थंडबस्त्यात गेल ...
देशात विदेशी गुंतवणूक व्हावी, या गोष्टींचे समर्थन करत नाही. मात्र, विरोध करण्याला काही कारणही नाही. देशातला पैसा देशातच गुंतवावा, उद्योग वाढावा, मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, देशाची गरज भागून उरलेले उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावे आणि त्यायो ...