लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जाता. ...
लग्न हे एक सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपे असले तरी जितके सोडवू तितके कमी असते.... लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. ...
सिद्धार्थ जाधवने बायकोची स्तुती करत उत्तर दिले, "तृप्ती ही माझी सर्वात जास्त व सातत्याची पाठिंबादर्शक आहे, माझी सहकारी आहे आणि ती माझे खरे प्रेम आहे. ज्यावेळी ती माझ्या आयुष्यात आली त्यानंतरच मला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. त्यामुळे ती माझी लकी चार ...
'क्षणभर विश्रांती' चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...