कल्याण डोंबिवलीतील 27 गावे वगळण्याची मागणी सरकार दरबारी प्रलंबीत होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 27 गावांपैकी 18 गावे वगळण्याचा निर्णय घेतला. ...
राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर , शिवसेना मा.आ.डॉ.सुजित मिनचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते ही मदत श्री खंचनाळे यांचे चिरंजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ...
श्रीकांत शिंदे - भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. पलावा सर्कलजवळ देसाई खाडी ते काटई टोलनाक्यादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ...