पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
खराब फॉर्ममध्ये असलेल्या अय्यरला इंग्लंडविरोधातील तिन्ही टेस्ट मॅचमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. त्याला रणजीमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. ...
Ind Vs Eng 3rd Test: मुंबईकर क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने श्रेयस अय्यर याच्या बाहेर जाण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे. ...