पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
BCCI Central Contract - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) नुकतेच केंद्रीय करार जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत संघातील अव्वल खेळाडूंना अ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) बुधवारी इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून बाहेर केले आणि या निर्णयावर सध्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण, हा योग्य निर्णय असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) व्यक ...