भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे. ...
भारताचे अनुभवी नेमबाज संजीव राजपूत व तेजस्विनी सावंत यांनी आयएसएसएफ विश्वचषकमध्ये शुक्रवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. ...
या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली ...