शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव करून दाखवत आदित्य ठाकरेंना भाजपने शह दिल्यानंतर आता शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार ५० खोके एकदम ओक्के हा नारा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. ...
Maharashtra Political Crisis: आगामी काळात युवासेनेच्या ५०० शाखा सुरू करणार असून, ४० गद्दार पुन्हा विधानसभेत जाणार नाही, याची खबरदारी युवासेना घेईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. ...
Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे. ...