लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
वडील गेल्यानंतर कोणी साथ दिली? मराठी अभिनेता म्हणाला "हक्कानं मागितलं आणि त्यांनी दिलं" - Marathi News | Sushant Shelar On Eknath Shinde Emotional Statement Fullfill His Wishes After Father Death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडील गेल्यानंतर कोणी साथ दिली? मराठी अभिनेता म्हणाला "हक्कानं मागितलं आणि त्यांनी दिलं"

बापाचं छत्र हरपल्यावर एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे त्याची इच्छा पुर्ण केली, याबद्दल सुशांत शेलारनं सांगितलं. ...

उद्धव-राज एकत्र आले तर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा; कार्यकर्त्यांच्या भावना - Marathi News | If Uddhav Thackeray and Raj Thackeray come together both parties will benefit greatly in the upcoming elections Workers sentiments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव-राज एकत्र आले तर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा; कार्यकर्त्यांच्या भावना

सर्वांना राजकीय धडा शिकवायलाच हवा, तो उद्धवसेनेबरोबर युती केल्याने नक्की बसेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे ...

आवश्यकताच असेल तर बारामती विमानतळाचे विस्तारीकरण करा; दानवेंचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | If necessary expand Baramati airport ambadas danway target Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवश्यकताच असेल तर बारामती विमानतळाचे विस्तारीकरण करा; दानवेंचा अजित पवारांवर निशाणा

पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये ...

“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said i am afraid for this country now and is the shutting down a youtube channel called revenge of pahalgam terror attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत

Sanjay Raut News: इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, अशी विचारणा संजय राऊतांनी करत केंद्र सरकारवर टीका केली. ...

"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | Ajit Pawar said i was never greedy regarding power i enjoyed being in government most | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

Ajit Pawar: जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ...

"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या - Marathi News | "You met Ajit Pawar, true or false... answer?"; Sushma Andhare-Anjali Damania clash on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

Sushma Andhare Anjali Damania News: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याच नव्याच मुद्द्यावरून वाक् युद्ध सुरू झाले. अंजली दमानियांनी एका ग्रुपवर टाकलेल्या मेसेजवरून हा वाद सुरू झाला. ...

“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut criticized and said amit shah runs 3 parties in maharashtra and ajit pawar eknath shinde will never become cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत

Sanjay Raut News: अमित शाह यांचा पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असतील, तर ती महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

उल्हासनगर महापालिकेवर ठाकरे गटाचा जनआक्रोश मोर्चा, ७०० कोटी खर्चून पाणीटंचाई कशी? मोर्चेकऱ्यांचा प्रश्न  - Marathi News | Thackeray group's Jan Aakrosh Morcha on Ulhasnagar Municipal Corporation, how can there be water shortage after spending Rs 700 crore Question of the people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेवर ठाकरे गटाचा जनआक्रोश मोर्चा, ७०० कोटी खर्चून पाणीटंचाई कशी? मोर्चेकऱ्यांचा प्रश्न 

उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना मुबलक व नियमित पाणी पुरावठ्याचे आश्वासन देऊन, तब्बल ७०० कोटीची पाणी पुरवठा योजना राबविली. पाणी पुरवठयाची योजना राबवूनही शहरांत पाणी टंचाई असल्याचा आरोप ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केला. ...